बुधवार, २२ एप्रिल, २०२०

नमस्कार,

स्वामी विवेकानंदांचा  विजय असो . जय भवानी जय शिवाजी  हर हर महादेव . 

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

संघ स्वयंसेवक बलिदान


संघ स्वयंसेवक बलिदान 

१. पंजाब . 

१. १७-१०-२०१७  लुधियाना . रविंदर गोसाई 
 
२. उत्तर प्रदेश . 

१. २१-१०-२०१७. करंडा, गाझीपूर.  राजेश मिश्रा
३ . केरळ .  

शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

३ . चिकटवा हो


टिपण  
 
१. राहुल गांधी 
दृग्स समवेत अमेरिकेत - वाजपेयींनी सोडविला . 
 
२. वामपंथी
मोदींना व्हिसा नको - चळवळ - आता मोदींना रेड कार्पेट - यांची नागडे करून तपासणी . 
 
3 . पाकिस्तान 
युएईत शाळा नाव नोंदणीत इंडियन म्हणून सांगतात.

विवेक आनंद

विवेक आनंद 

     श्री . सुब्राय बाबांचे घर . स्वामीजी पहुडलेले . दुपारची वामकुक्षी म्हणाल तर संपत आलेली . कालचा प्रवासी थकवा तसा दूर झालेला . थकवा ! शब्दाशी स्वामीजी अडकले ! थकवा कसला ? अरे ती तर दैवी अनुभुती होती . हिमालयाशी स्पर्धा करणारा गोमंत पर्वत . त्याच्या कुशीवरून विहार करणारी ती रेल्वे . 
पहाट होत होती. क्षितिजावर भगवी उषा पसरत होती. गोमंत पर्वता आडून उदीयमान हिरण्यगर्भ वाकुल्या दाखवत प्रकट होत होता. उत्तर रात्री कधीतरी पडलेल्या पावसाने न्हालेला हिरवागार झाडोरा अजूनही ठिबकत होता. थेंबामधून सूर्यकिरणांना परावर्तीत करीत सहस्र रश्मी बनवत होता. आगगाडी आपल्या संथ लयीत चालली होती. नागमोडी वळणे घेत, बोगदे पार करीत उतरण उतरत होती. दोन्ही बाजूंना लावलेली इंजिने ठराविक वेळी आपापल्या शीळा फुंकीत होती. डोंगर दऱ्यामधून त्यांचा मंद प्रतिध्वनी येत होता. विवेकानंदांनी निमिषभर डोळे झाकले, उघडले. आणि..... आणि ..... उजव्या खिडकीतून टपकन रानफुलाची पाकळी टपकली. गोव्याच्या भाषेत सांगायचे म्हणजे कौल झाला होता.


     गोव्याला येण्यामागे स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन प्रमुख उद्देश्य होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! स्वामीजींचा मुक्काम बेळगावला होता.बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विष्णुपंत शिरगावकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बोलता बोलता गोव्याचा विषय निघाला. स्वामीजींच्या मनात गोव्याला जायचा विचार आहे हे विष्णुपन्तांच्यालक्षात आले.स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. मडगाव शहरामधील विद्वान सद्गृहस्थ श्री. सुब्राय नायक यांच्याशी त्यांचा परिचय होता. विष्णूपंतानी सुब्राय नायकांना पत्र पाठविले. स्वामीजींचा परिचय व उद्देश्य लिहून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. विविध विषयांचे सखोल ज्ञान, समाजसेवेची तळमळ व उदीयमान पत्रकारिता यांचा व्यासंग अशा बहुश्रुत सुब्रायजीनी त्यांची विनंती सहर्ष स्वीकार केली.
    श्री. सुब्राय नायकांचे घराणे हे मडगावातील प्रमुख प्रतिष्ठित घराणे. पोर्तुगीज अत्याचार, बाटवा बाटवी, द्वेषमूलक कायदेकानून यांच्यातून मार्ग काढीत स्वधर्म रक्षण करणारे. गोव्यात हिंदू धर्मावरील पहिला पोर्तुगीज आघात सासष्टी तालुक्यात झाला होता. रायतुरचा किल्लेदार दियोगु रुद्रीगीश याने साडेतीनशे देवळांचा विध्वंस केला होता.मडगांव शहरात धार्मिक स्थळाची उणीव भासू लागली. साहजिकच धर्मप्रेमी नायक कुटुंबीयांनी मडगावचे ग्राम दैवत श्रीदामोदार यांच्या पूजा अर्चेसाठी आपल्या घरातील एक मोठी खोली आज ज्याला साल म्हणतात, ते हिंदुना उपलब्ध करून दिले. धार्मिक विधींना सुरुवात झाली. आजही श्रीदामोदाराची नित्यपूजा तेथे मोठ्या भक्तिभावाने केली जाते.
     २७ ओक्टोबर १८९२ ! मडगावचे रेल्वे स्टेशन ! शेकडो लोकांचा जमाव तेथे जमला होता. आतुरतेने स्वामीजींची वाट पहात उभा होता. मडगांव मधील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत श्री सुब्राय नायक स्वामीजींच्या स्वागताला स्वतः उपस्थित होते. रेल्वेचे आगमन झाले. स्वामीजी खाली उतरले. काषाय वस्त्रधारी ते तेजः पुंज धिप्पाड व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज, धृढनिश्चयी मुद्रा, परतत्वाचा वेध घेणारी नजर ! ते आले त्यांनी पाहिले आणी त्यांनी जिंकले हे वेगळे सांगायला हवेय ?
श्री सुब्राय नायक यांनी स्वामीजींना आपल्या घोडा गाडीत बसविले. मोठ्या सन्मानाने मिरवणुकीने आपल्या घरी नेले. कोंब वाड्यावरील आपल्या पिढीजात घरात त्यांनी स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था केली. सालाशेजारची खोली त्यांना देण्यात आली आणि स्वतः जातीने त्यांची सोय सुविधा ते बघू लागले.स्वामीजींची ध्यान धारणा, चिंतन, देवदर्शन, भेटीगाठी यांची व्यवस्था करू लागले. प्रतिष्ठित लोक भेटायला येत. चर्चा करीत. भारावल्या स्थितीत पूर्ण संतुष्ट होऊन घरी जात. धर्म, मीमांसा, षड्दर्शने, लेखन, समाजसेवा विषयांची समा जुळल्याने श्रोत्यांच्या दृष्टीने ' सोनियांचे दिनु बरसे अमृताचे घनु ' ठरल्यास नवल ते काय!
     देवदर्शनासाठी स्वामीजी फोंड्याला गेले. कवळेला श्रीशान्तादुर्गेचे दर्शन त्यांनी घेतले. गोव्याच्या मातीला संगीताचा वास आहे. साहजिकच इथे येणाऱ्याचा श्वास लयकारणारच ! सहजपणे स्वामीजी देवळात मांडी घालून बसले. जगदम्बेशी तद्रूप झाले. त्यांना दुर्गा आठवली. विश्वजननी कालीमातेचे भजन ते गावू लागले. देवळात देवदर्शनाला आलेली भक्त मंडळी सावरून बसली. स्वामीजींच्या मधुर आणि पहाडी आवाजाने ती मंत्रमुग्ध झाली. क्षणकाल का होईना आपल्या आराध्याला, शांतादुर्गा देवतेला मूळ कालीरुपात अनुभवू लागली.स्वामीजी मंगेशीला गेले. फोंड्याचा सगळाच भाग नितांत सुंदर. हिरवीगार शेते, पाचविचार कुळागरे! आणि त्याच्या साथीला त्या हिरवाईत, पाचुई कोंदणात वसवलेली देवालये. स्वामीजींनी श्रीमंगेशा समोर धृपद गायला. आपल्या मधुर रागदारीने उपस्थिताना तृप्त केले. जवळचे गावम्हाड्डोळ ! श्रीम्हालसा देवीचे स्वामीजींनी दर्शन घेतले. देवीसमोर त्यांनी एक सुंदर ख्याल गायला.
ते मडगावी परतले. सालातही त्यांनी श्रीदामोदारासमोर एक चीज आळवली. तब्बल पाऊण तास ते ती चीज विविध रागातून गात होते. गोव्यातील संगीत दर्दिना आश्चर्यचकीत करीत होते.
     पर्वतावर याच काळात लयसूर्याचा उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक अनोखा चमत्कार ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. ' खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणाऱ्या कलावंत खाप्रूचा वासलेला आ पहाण्याचे भाग्य आज सर्वाना मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या उमेदीच्या, उभारीच्या अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले.

४. साहित्य सेवा

५ .
भारतीय कुटुंब संस्था

     तुला ठाऊक आहे का ! पर्यावरणाची चिंता करणारी २५ % अमेरिकी माणसे आज दहनसंस्कार करतात .  ३३% माणसे भारतीय अध्यात्म परंपरेचा अवलंब करताना दिसतात . योग , ध्यान , शाकाहार त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे . आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या संगोपनाकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागले आहेत . सहकुटुंब , सहपरिवार फिरायला लागले आहेत . ' मित्राने बोलणे संपविले .
     ' भारतीय कुटुंब संस्था ' हे मा . कृष्णप्पाजींचे पुस्तक वाचले .  मन अंतर्मुख झाले . भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला . आर्थिक स्थितीत बदल होत  मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्ग बनला . समाजातील स्तर आर्थिक दृष्टीने एक पायरी वर सरकले . पैसा आला आणि येताना बरोबर कुरीतींच्या छायाही घेऊन आला . पशुता , लुबाडणूक ,  बलात्कार , क्रूरता , विघटन , स्वार्थ समाजाला ग्रासू  पाहू लागला .
     समाजातील या समस्यांवर विचार करताना , छोटे छोटे उपाय करताना मा . कृष्णाप्पाजींना जो मार्ग दिसला , जी दिशा गवसली तिचे दिशादिग्दर्शन करणारे हे त्यांचे पुस्तक आहे . मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून भरपूर पोकेट मनी देणे आणि तो व्यसनी झाल्यावर गळा काढणे , मुलगी शिकावी म्हणून स्वयंपाकाला हात लावू न देणे आणि लग्न झाल्यावर चहाही करता न आल्यावर डोक्याला हात लावून बसणे , अति लाडाने शेफारून ठेवणे आणि घटस्फोट झाल्यावर विमनस्क होणे , अपघातात माणूस जाणे आणि कुटुंबाची वाताहत होणे . किती समस्या सांगाव्या !
     समाजाच्या विद्यमान स्थितीवर टीका सगळेच जण करतात . ती बदलण्याचा मार्ग मात्र कोणीच दाखवत नाहीत अशी स्थिती आज आहे .  भारतीय कुटुंब संस्था ' या पुस्तकात  मा . कृष्णप्पाजींनी मात्र असे आश्वासक समाज स्वरूप दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . कुटुंब हा आपल्या समाजाचा अभेद्य किल्ला आहे . संस्कार हे त्याचे मजबूत शिलाखंड आहेत . आणि परस्परांमधले ममत्व हे त्यातील सिमेंट आहे .
     मुले हि आपली खरी संपत्ती आहे . त्यांना भरपूर वेळ द्या . दिवसातून एकदा एकत्र जेवा . मुलांना आपले आपल्या हाताने वाढा .  नातेवाईकांना भारतीय नावांनी हाक मारा . गृहोपयोगी वस्तू कमीत कमी वापरा . शक्य तोवर काटकसर करा . पाहते लवकर उठा . देवावर श्रद्धा ठेवा . भरपूर दानधर्म करा . अतिथी आपला देव आहे . भितींवर चांगली  देवतांची चित्रे लावा . स्वभाषा , स्वदेशी व स्वभूषा हे सूत्र पाळा .
     श्री . भाऊराव क्षीरसागर अनुवादित या पुस्तकाला मा . सुरेश सदाशिव उपाख्य भय्याजी जोशी यांची  प्रस्तावना लाभली आहे . सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक समाज हितेच्छुने, विशेषतः संघटक लोकांनी हे पुस्तक मुद्दाम वाचले पाहिजे . आपल्या कार्यक्रमात यातील उपक्रमांची जोड दिली पाहिजे .  भारतीय कुटुंबासाठी तर हि आधुनिक गीता ठरावी . साखरपुडा , विवाह , विवाह वर्धापनदिन , वाढदिवस या दिवशी सप्रेम भेट द्यावे असे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे .
 
पुस्तकाचे नाव :- भारतीय कुटुंब संस्था
लेखक :- मा . कृष्णाप्पा
पृष्ठ :- १०४
प्रकाशक :- भारतीय विचार साधना, पुणे
किमत :- १००  रुपये

मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com


४ .
छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य
      छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . राज्यकारभार कसा करावा हे सांगणाऱ्या या राजाने समाजात प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती केली .  स्वभाषा, नाणी, मंत्री परिषद, जहाज, छपाई, शस्त्रास्त्र, रस्ते, गड, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श त्यांनी दिला .
     राजा मृत्यू पावताच पळून जाणाऱ्या समाजाला त्यांनी स्वराज्यासाठी लढायला शिकविले . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर  राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकले .
     अशा राजांचे ' गवर्नन्स '  दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ  संपादन खासदार  श्री . अनिल दवे यांनी  केले आहे . साप्ता. विवेकाने प्रकाशित केकेल्या या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . श्री.नरेंद्र मोदींची प्रस्तावना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद, रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

३ .
डॉक्टर हेडगेवार
हे वर्ष संघसंस्थापक प. पू. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे . संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व. नाना पालकर यांनी डॉक्टर हेडगेवार यांचे संपूर्ण चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाची आठवी आवृत्ती विजयदशमी , ३ ऑक्टोबर २०१४ रोजी भारतीय विचार साधना द्वारा  प्रकाशित झाली आहे. आवर्जुन संग्रही ठेवावे असे हे युगप्रवर्तक चरित्र आहे . 
पुस्तकाचे नाव :- डॉ . हेडगेवार
लेखक :- नाना पालकर
पृष्ठ :- ५१२
प्रकाशक :- भारतीय विचार साधना
किमत :- 300  रुपये
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

२ .
छत्रपती शिवाजी आणि स्वराज्य
      छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर राजे , धुरंधर राजकारणी पुरुष . राज्यकारभार कसा करावा हे सांगणाऱ्या या राजाने समाजात प्रामाणिकपणा, शील, सद्गुणसंपन्नता, निःस्वार्थ ध्येयनिष्ठा, साहस, कौशल्य, धैर्य, सावधानपणा या गुणांची निर्मिती केली .  स्वभाषा, नाणी, मंत्री परिषद, जहाज, छपाई, शस्त्रास्त्र, रस्ते, गड, हेर विभाग, महिला सन्मान, कृषी, कुटुंब, पाणी, वेतन, न्याय, धर्म सगळ्यांनाच आपला परिसस्पर्श त्यांनी दिला .
     राजा मृत्यू पावताच पळून जाणाऱ्या समाजाला त्यांनी स्वराज्यासाठी लढायला शिकविले . परिणामी जगातील सर्वात क्रूर धर्मांध औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर  राजा नसलेल्या जनतेने त्याला २५ वर्षे झुंजवून झुंजवून तिथेच गाडून टाकले .
     अशा राजांचे ' गवर्नन्स '  दाखविणाऱ्या त्यांच्याच २२ पत्राचे उत्कृष्ठ  संपादन खासदार  श्री . अनिल दवे यांनी  केले आहे . साप्ता. विवेकाने प्रकाशित केकेल्या या २३१ पानी पुस्तकाची किंमत ५०० असून सध्या ते ४०० रुपये सवलतीत उपलब्ध आहे . श्री.नरेंद्र मोदींची प्रस्तावना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद, रंगीत छायाचित्रे आणि सुंदर बांधणी असलेले हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे .
मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

१ .
पुस्तकाचे नाव :- लव जिहाद
लेखिका :- सौ . सुनीला सोवनी
किमत :- २५ रुपये
पृष्ठ :- ९६
प्रकाशक :- भारतीय विचार साधना
लव जिहाद मध्ये फसल्यानंतर हिंदू मुलीसमोरची स्थिती :- १. वेश्या व्यवसाय . २. मुस्लीम घरात मोलकरीण . ३. लव जिहाद प्रसारक . ४. मादक द्रव्याचे व्यसन, मनोरुग्ण . ५. दहशतवादी संघटनेत भरती . ६. अखाती देशात भोगदासी . 
गेल्या वर्षीची प्रकरणे : पाच हजार 
उठा ! जागे व्हा .! कृती करा ! 

मिळण्याचे स्थान :- कौतुक बाळे , आशियाना , कोंब, मडगांव, गोवा . ४०३६०१ .
दूरभाष - २७१००२३ भ्रमणभाष - ९८५०४५३८७६ ईमेल - kautukbale@ymail.com

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

२ . वैभवशाली भारताच्या पाऊलखुणा

           २ . वैभवशाली भारताच्या पाऊलखुणा 


१ . संसदेला साष्टांग नमस्कार घालणारा पहिला पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी
२ . माता गंगेच्या आरतीने आपल्या कार्याचा शुभारंभ करणारे  . 
३ . पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी पाहुण्यांना भगवदगीता हा सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान ग्रंथ भेट देतात . 
४ . शिक्षकदिनी देशातील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला .
५ . अधिकारी कार्यालयात वेळेवर येतात . काम करतात . 
६ . कोणाही मंत्र्यांनी कार्यालयात नातेवाईकांना नोकरी देणे बंद . 
७ . सेन्सेक्स सतत वाढत आहे . 
८ . शेजारी देशांशी घनिष्ट मैत्रीसाठी पावले . शपथविधीला शेजारी राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण . 
९ . इराक मध्ये अडकलेल्या ४२ नर्स सकुशल भारतात आणल्या . 
१० . यशस्वी ब्रिक्स परिषद . 
११ . योजना आयोगाचे विसर्जन . नीती आयोगाची स्थापना . 
१२ . पाकिस्तानशी होऊ घातलेली सचिव स्तर वार्ता रद्ध . 
१३ . सफल भूतान , नेपाळ , जपान , अमेरिका , ऑस्ट्रेलिया दौरा . 
१४ . ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांनी तस्करांनी चोरलेल्या आता त्यांच्या संग्रहालयात असलेल्या प्राचीन नटराज व अर्धनारीनटेश्वर मुर्त्या मोदींना भेट दिल्या . 
१५ . ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री श्री . टोनी एबोट यांनी युरेनियम पुरवठा करार केला . 
१६ . विश्वविक्रमी २४ तासात ४० किमी रस्ता पूर्ण. सातारा जिल्ह्यातील पुसेगांव ते म्हासुर्णे .
१७ . अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर येथे ऐतिहासिक भाषण .
१८ . केंद्रीय विद्यालयातील तिसरी भाषा जर्मन करण्याचा चुकीचा निर्णय दुरुस्त करीत पुन्हा संस्कृत भाषेची स्थापना . 
१९ . नेशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या पुस्तकामधून मेधा पाटकर यांचा धडा हटविला .  
२० . ऑस्ट्रेलियातील अल्फान्सन एरिना येथे ऐतिहासिक भाषण .
२१ . २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघ द्वारा घोषित . १७५ देशांची मान्यता . 
२२. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष श्री . बराक ओबामा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित . 
२३ . अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सौभाग्यवती श्रीमती मिशेल बराक ओबामा यांना आगपेटीच्या पेटीत मावेल अशी तलम साडी सप्रेम भेट .
२४ . आतंकवाद विरोधी कारवाईवरील थेट प्रक्षेपणावर बंदी आणली . 
२५ . येमेन मध्ये अडकलेल्या ४५०० देशी विदेशी लोकांना सुखरूप परत आणले .
२६ . नेसले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मेगी या उत्पादनावर बंदी घातली . नूडल्स मध्ये शिशाचे प्रमाण जास्त होते . 
२७ . कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनमधून नवा रस्ता खुला केला . 
२८ . चित्रपट परीक्षण मंडळाची पुनर्रचना केली . 
२९ . विदेश यात्रेत पंतप्रधान हिंदू मंदिरांचे दर्शन घेऊ लागले . 
३० . भारताची धार्मिक राजधानी बनारस .  तेथील घाट चकाचक होऊ लागले . अभियानासाठी स्वतंत्र खाते व मंत्री नियुक्त .  
३१ . बेन्केत जनधन योजना, भारतीयांची विश्वविक्रमी ४९ कोटी खाती उघडली . 
३२ . पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान मंगोलियात गेले . चीनच्या पाकी कारवायांना काटशह . 
३३ . मणिपूर हिंसाचारानंतर ९ जून २०१५ ला म्यानमार सीमेत घुसून १०० वर अतिरेक्यांना ठार केले 
३४ . दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण अब्दुल कलाम रस्ता असे  केले . 
३५ . संयुक्त अरब अमिरातीत पहिल्यांदा हिंदू मंदिरासाठी जागा मिळविली . 
३६ . संयुक्त अरब अमिरात मधील भाषणाला विक्रमी ५० हजारांचा जनसमुदाय . 
३७ . गुप्तचर खाते ( इन्टेलिजन्स ब्युरो ) च्या प्रतिक चिन्हामधून ब्रिटीश मुकुट काढून अशोक चिन्ह स्थापन . 
३८ . पंतप्रधान झाल्यावर नवी गाडी नवा कर्मचारी वर्ग असा खर्च नाही . 
३९ . देशातील प्रमुख १० राष्ट्रपुरुषांवर टपाल तिकिटे छपाई . 
४० . नाग विद्रोही समवेत यशस्वी शांती समझोता . 
४१ . माता वैष्णोदेवीला जाण्यास पहिल्यांदा रेल्वे सुविधा . 
४२ . पंतप्रधानांकडून रोजा इफ्तार पार्टी बंद . 
४३ . नैसर्गिक आपत्तीत प्रधानमंत्री पहिल्यांदा अत्यंत सक्रीय . 
४४ . अमेरिकी राष्ट्रपती पंतप्रधानांशी हॉट लायन सुरु करतो . 
४५ . पाक व्याप्त काश्मिराची भारतात सामील होण्याची मागणी .
४६ . कुख्यात डॉन छोटा राजन याला इंडोनेशिया कडून आणला . 
४७ . कुख्यात उल्फा आतंकवादी नेता अनुप चेतीया याला बांगलादेश कडून आणला .
४८ . स्पेक्ट्रम लिलावातून २ लाख कोटी रुपये मिळविले .
४९ . परदेशी गुंतवणुकीसाठी जगात अव्वल क्रमांक मिळविला . 
५० . निवृत्त सैनिकांसाठी ' वन रेंक वन पेन्शन ' ची घोषणा .  
५१ . सरदार पटेलांचा विश्वविक्रमी पुतळा उभारला . 
५२ . पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफाना भेटून आले . 
५३ . जगातील मोठ्या कंपनीच्या मालकांसमवेत बैठक . 
५४ . परदेशी भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतोय . 
५५. दिब्रुगढ तेल शुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरु केला . 
५६ . अमेरिकी धार्मिक शिष्टमंडळाला व्हिसा नाकारला . 
५७ .  अटल टनेल जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा . 
५८ . नेताजी सुभाषचंद्राच्या मृत्यू विषयक धारिका मुक्त केल्या . 
५९ .  १५०० अतिमहनीय व्यक्तींना बळकावलेल्या सरकारी निवासातून बाहेर हाकलले . 
६० . इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी आपल्या नातवाचे नाव श्रीनरेंद्र असे ठेवले .
६१ . लंडनच्या मेयरच्या निवडणुकीत श्री . मोदींच्या नावाचा वापर होतोय 
६२ . देशातील सगळ्या शाळांत शौचालये बनविण्याचे लक्ष्य पूर्ण . 
६३ . देशातील ८० टक्के घरात आता एलपीजी वापरली जाते . 
६४ . वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपस्वी व्यक्तींना वाकून नमस्कार करणारा पंतप्रधान . 
६५ . सौदी अरेबियाच्या भूमीवर मूळ भारतीय नागरिकांना संबोधित करणारा पहिला पंतप्रधान . 
६६ . सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान ' जायद मेडल ' मिळविणारा अमेरिका, रशिया नंतरचा तिसरा जागतिक नेता . 
६७ . देशातील कालबाह्य झालेले १७०० कायदे रद्द केले. 
६८ . ' मन कि बात ' या रेडियो कार्यक्रमातून जनतेशी संवाद. आकाशवाणीला पुनः प्रतिष्ठा . 
६९ . भारताचा नकाशा चुकीचा दाखविल्यास कैद व दंडाची तरतूद असलेला कायदा आणण्याची तयारी . गुगल, चीन वठणीवर . 
७० . विधानसभा निवडणुकीत आसामचा ऐतिहासिक विजय . 
७१ . २०१८ पर्यंत देशातील सगळ्या १८,४५२ गावात वीज पोहोचविण्याचे लक्ष्य. देशातील सगळ्या  ५,९७,४६४ गावात वीज . लक्ष्य पूर्ण . 
७२ . जीवनोपयोगी औषधात ३० % कपात .  
७३ . एका मिनिटात १५००० रेल्वे तिकिटे मिळणे शक्य . 
७४. एल ई डी वीज दिव्यातून २०००० मेगावॅट विजेची बचत . 
७५ . एअर इंडिया विमान कंपनी नफ्यात आणली . 
७६ . भारतीय संचार निगम कंपनी नफ्यात आणली . 

७७ . आधार कार्डाद्वारे १००,००,००,००० लोकांना जोडले . स्वार्थी मध्यस्थांना बाजूला केले . 
७८ . भरपगारी प्रसूती अवकाश ६ महिने, गरोदर आहार भत्ता ६००० रुपये केला .  
७९. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक ३८ पाक सैनिक ठार .
८०. एका रात्रीत नोटबंदी . ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद . 
८१. देशातील ५,५०,००,००० गरीब कुटुंबांना मोफत गैस जोडणी दिली.
८२ . अँजिओप्लास्टीसाठीचा बेअर मेटल स्टेण्ट २९,६०० ऐवजी ७२६०रु . व ड्रग इल्युटिंग स्टेण्ट १,२१,००० ऐवजी ३१,०८० रुपयात मिळेल . 
८३ . अरुणाचल प्रदेशात चीनच्या दिशेने ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात . रणगाडा डिव्हिजन तैनात . 
८४ . काश्मिरातील राष्ट्रविरोधी आंदोलने थंड पडली . 
८५ . पाकिस्तानातून येणाऱ्या नकली नोटा बंद . 
८६ . नक्षली कारवायात लक्षणीय घट . आत्मसमर्पणात वाढ . 
८७ . राजकीय पक्षांच्या रोखीच्या देणगीवर मर्यादा घातली . 
८८ . शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी नफ्यात आणली . 
८९ . जवानांसाठी १,८६,१३८ बुलेट प्रूफ जॅकेट्सची खरेदी . 
९० . रेल्वे स्टेशनवर १ रुपयात जल एटीएम . 
९१ . शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई . 
९२ . इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान .
९३ . डोकलाम मध्ये चीन बरोबर युद्धाच्या पवित्र्यात सेना उभी केली . 
९४ . चीन पहिल्यांदा बचाव पवित्र्यात .रस्ता बांधणी बंद . 
९५ . रात्रीचा प्रवास व दिवसा बैठका, वेळ व पैसा बचत .  
९६ . तीन तलाक संबंधी कायदा निर्णयाने मुस्लिम महिलांना संरक्षण .
९७ . क्षेपणास्त्रांची विदेशांना पहिल्यांदा विक्री .
९८. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची संपत्ती ब्रिटन, सौदी अरेबिया देशात जप्त . 
९९ . १०० रुपयांचे नाणे व २०० रुपयांची नोट काढली . 
१०० . देशात एकात्मिक कर प्रणाली ( GST) लावण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारा नेता .
१०१ . काश्मीर अनंतनाग शहरात २८ वर्षांनी रावण दहन झाले . 
१०२ . वीज व्यवस्थेत स्वयंपूर्णता . वीज निर्यात नेपाळ , बांगला देशाला .
१०३ . अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाची स्थापना. 
१०४. सौदी अरेबियातील पाकिस्तानी हळूच आपण इंडियन आहोत असे सांगतात. 
१०५ . काशी विश्वनाथ कोरीडोर निर्माण . 
१०६ . जल, जमीन आणि आकाश या तिन्ही क्षेत्रांतून सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे डागणारा भारत जगातील पहिला देश ठरला. 
१०७ . भारत सभोवतीच्या देशांना मिंधे बनवून २०२०-२५ दरम्यान भारतावर आक्रमण करण्याच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांवर १५ महिन्यांत पाणी . 
१०८. नोटबंदीनंतर ५८५ अब्ज रुपये सरकारी खात्यात जमा .
१०९ . झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिचर्स फाउंडेशनवर प्रतिबंध . झाकीर देश सोडून पळाला .
११० . आसामात ३१ लाख अवैध रहिवाशी लोकांचा शोध लावला . 
१११ . जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला 2500 बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ मिळाले. 
११२ . अफगाणिस्थानातील चाबहार बंदराचा विकास . पाकिस्तानचा ४ अब्जाचा व्यापार १ अब्जावर आला . 
११३. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमच्या संपत्तीचा लिलाव केला . 
११४ .  भारतातील विद्यापीठांची संख्या २०१४ मध्ये ७२३  आता २०२३ मध्ये १११३
११५. विश्वासार्ह सरकारात मोदी सरकारला जगात ३ रा क्रमांक . 
११६ . आतंरराष्ट्रीय न्यायालयात जज म्हणून श्री . दलवीर भंडारी १९३ पैकी १८३ मतांनी विजयी . सिक्युरिटी कौन्सिलची १५ पैकी १५ मते .  
११७ . दोन जागी नोकरी करणाऱ्या १,३०,००० शिक्षकांची नावे आधार कार्डमुळे उघड . 
११८ . खोट्या गैस  जोडण्या ३ कोटी ७७ हजार रद्द झाल्या . 
११९ . मनरेगा मधून ८७ लाख खोटी नोकरी कार्डे रद्द झाली . 
१२० . रुपये १ लाख कोटीची शत्रू संपत्ती विकण्याच्या कामाला सुरुवात . 
१२१ . जागतिक लोकप्रिय राष्ट्रप्रमुखात पहिले महत्वपूर्ण स्थान .  
१२२ . दावा न केलेले प्रॉव्हिडंट फंडाचे ५८५०० कोटी रुपये सरकारात जमा .
१२३ . आधाराने बॅंकेशी ५० कोटी लोक जोडले गेले .  
१२४ . यु. अ. अमिरातीत पहिल्या हिंदू मंदिराची पायाभरणी . 
१२५ . पेलेस्टिनात इस्रायली संरक्षण व्यवस्थेत गेले .
१२६ . पंतप्रधानाना पेलेस्टिनचा सर्वोच्च नागरी सन्मान ' ग्रॅन्ड कॉलर ऑफ दि स्टेट ' मिळाला . 
१२७.  काँग्रेसी राफाएल विमान करारात बदलामुळे २२६८ कोटींची बचत .
१२८ . मदरसातील अनुदान घेणारी खोटी १,९५,००० मुलांची नावे रद्द. 
१२९ . १,५०,००,००० खोटे रेशन कार्ड धारक रद्द . 
१३० . खोट्या ३,००,००० कंपन्या बंद . 
१३१ . गैर सरकारी ४०,००० संस्था बंद .  
१३२ . १७ ऑगस्टला दुबई क्रिकेट स्टेडियमात ४०,००० लोकांची सभा . 
१३३ . पेनकार्ड धारकांत १५,००० खोटे धारक पकडले .  
१३४ . पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करायला बंदी .
२३५ . अबुधाबी मध्ये ओएनजीसीला तेल कंपनीत १० टक्के भागीदारी .
१३६ . खलिस्तान समर्थक केनडा पंतप्रधान श्री . ट्रुडॉ यांना ४ दिवस भेट  नाही .  
१३७ .  नदी जोड प्रकल्प पुन्हा सुरु केला . 
१३८ . जपानी सहकार्याने शून्य व्याजावर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प . 
१३९ .  संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर ३३ व्या वर्षी १९७ पैकी १६० मते घेऊन अनिरुद्ध राजपूत विजयी .
१४० . बॅंकेचे मोठ्या लोकांनी बुडविलेल्या ९ लाख कोटी पैकी ४ लाख कोटी परत मिळविले . 
१४१ . २००० किमी वेगाचे फायटर विमान महिंद्रा व एचएएल बोईंग  कंपनी संयुक्तरित्या बनविणार .
१४२ . फळभाजीला अनैसर्गिक वाढीसाठी देणाऱ्या ऑक्सिटोसिन रसायनाच्या आयातीवर बंदी .  
१४३ . १२००० अश्वशक्ती रेल्वे इंजिन मेक इन इंडिया अंतर्गत मधेपुरा फेक्टरीत बनविणारा जगातील पाचवा देश बनला .  
१४४. पाकिस्तान व चीन सोडून सगळे भारताचे मित्र . 
१४५ . बुर्ज खलिफा तिरंगी रंगात रंगला . 
१४६ . प्रजासत्ताक दिन संचलनात यु. अ. अमिरातीची सैनिकी तुकडी सामील . 
१४७ . जपान व भारताचा संयुक्त सैन्य अभ्यास .
१४८ . ऑस्ट्रेलिया युरेनियम देण्यास राजी . 
१४९ . व्हिएतनाम देशात रिलायन्स द्वारा तेल उत्पादन सुरु 
१५० . विना युद्ध  पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडले . 
१५१ .  सौदी अरेबियाशी दोस्ती पाकिस्तानची आर्थिक ताकद कमजोर केली . 
१५२ . विजय मल्ल्या बॅंकांचे सगळे पैसे द्यायला तयार . 
१५३ . हिंदु महासागरातील सेशेल्स बेटावर  भारतीय लष्करी तळ . 
१५४ . रामायण संबंधित १३ स्थानांना जोडणारी पर्यटक रेल्वे सुरु .
१५५ .  २०१४ साली १० वी असलेला आज जगातील सर्वात मोठी ५ वी अर्थव्यवस्था भारत झाला . 
१५६ .   सैन्य शक्तीत जगातील सर्वात मोठी ४ थी शक्ती भारत .
१५७ .  आकर्षक ' वंदे भारत ' रेल्वेगाडी निर्मिती.
१५९ . पंतप्रधान ' चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ ' पुरस्कार संयुक्त राष्ट्राकडून प्रदान . 
१६० .  संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगावर भारत १९३ पैकी १८८ मते घेऊन विजयी . 
१६१ .  अफगाणिस्तानच्या ' अमीर अमानुल्लाह खान ' या  सर्वोच्च्य सन्मानाने सन्मानित . 
१६२. दिवाळीतील चिनी वस्तूंचा बाजार २०१३ साली ८७% आता २०१८ मध्ये २०%
१६३. पाकिस्तानच्या सैनिकी ठाण्यावर थेट हल्ला करून ठाणे उद्ध्वस्त . ३०० पाकी ठार . 
१६४ .  संयुक्त राष्ट्र संघात हिंदीला सातवी अधिकृत भाषा म्हणून मान्यता .
१६५ . शौचालयांचे बांधकाम  ७,००,००,०००
१६६ . गरिबांसाठी घरांचे बांधकाम २,००,००,०००
१६७ . १९५५ ते २०१४ गैस जोडण्या १३ कोटी.  २०२३ मध्ये  ३१ कोटी. 
१६८ . जगातील सर्वात मोठी बिमा योजना . 
१६९ . डिजिटल पेमेंटसाठी रूपे कार्डाचा प्रचार . २०१७ मध्ये ६००० कोटी, २०१८ मध्ये १६००० कोटी 
१७० . परदेश दौऱ्यावर खर्च ३५५ कोटी, विदेशी निवेश आला १५ लाख कोटी
१७१ . वन रॅन्क वन पेन्शन १९८६ पासूनची सैनिकांची मागणी २०१६ साली पूर्ण . 
१७२ . अत्याधुनिक रायफलची मागणी २०१८ मध्ये पूर्ण . 
१७३ . भारतीय रेल्वेत १,००,००० बायो शौचालय . 
१७४ . २०१७ मध्ये ५७ वर्षातील सर्वात कमी अपघात . 
१७५ . पेक्यांग विमानतळ. चीनच्या सीमेलगत ,( विमानाचे १. ५ मिनिट) विक्रमी वेळात विमानतळ बांधणी  . 
१७६ . भारतीय सैन्यासाठी इंग्रज मार्शल बदलून भारतीय संगीतावरील ट्यून सुरु . 
१७७ . जलमार्गाने अशक्यप्राय अशी कंटेनर वाहतूक कोलकाता ते बनारस, गंगा नदीतून सुरु .
१७८ . मोबाईल रिचार्ज कालावधी २८ वरून ३० दिवस केला .
१७९ . बांगला देशाची पूर्ण सीमा बंद . घुसखोरी थांबली . 
१८० . हिंदू महासागरात दोन बेटे ( मॉरिशसचे अगालेगा व सेशेल्सचे एझम्पशन ) लीजवर घेऊन तेथे लष्करी तळांची स्थापना . 
१८१ . आंतरराष्ट्रीय आर्थिक, जी २० संमेलन २०२२ वर्षी पहिल्यांदा भारतात . 
१८२ . ईंजिनविरहित  रेल्वे भारतात पहिल्यांदा १८०गतीने धावली .
१८३ . नोट बंदीपूर्वी १ डॉलर पाकिस्तानी ७४ रुपये  . आज १४४ रुपये.
१८४. जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता.  
१८५ . भारतातील पहिल्या जागतिक आर्थिक कारवाईत नीरव मोदींची ६३७ कोटी रुपये संपत्ती जप्त
१८६ . ऑगस्ता वेस्टेलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल क्रिस्टियन मिशेलला भारतात आणले . 
१८७ . युनेस्कोने कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक धरोहर म्हणून मान्यता दिली .
१८८ . गंगा स्वच्छ होत चालली . 
१८९ . भारत, म्यानमार व थायलंड यांना जोडणारा रस्ता होणार . 
१९० . फ्रान्सकडून अण्वस्त्रधारी राफाएल विमानांची खरेदी .  
१९१ . गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण . 
१९२ . जगातील कोठलाही हिंदू भारताचा नागरिक म्हणून स्वीकार्य . 
१९३ . १३०० रोहिंग्या मुसलमानांना बांगला देशात परत पाठविले . 
१९४ .  इंडोनेशियातील प्राचीन हिंदू (प्रम्बानंन) व बौद्ध (बोरोबुदूर)मंदिरात पूजेला अनुमती .
१९५ . ट्रेन १८ ची जगात मागणी वाढत आहे .
१९६ . आसामात कार्बी आंगलॉन्गशी समझोता . १००० विद्रोही शरण .
१९७ . काश्मीर पाठोपाठ बारामुल्ला जिल्हा स्थानिक आतंकवादी मुक्त . 
१९८ .  जगातील सर्वांत मोठा स्वयंचालीत दुचाकी ओला कारखाना भारतात स्थापित .
१९९ . मानवरहित रेल्वे फाटके पूर्णपणे बंद . अपघातात घट. 
२०० . ऑगस्ता वेस्टेलॅन्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील राजीव सक्सेना व दीपक तलवार यांना पकडून आणले . 
२०१ . पाकिस्तानचा ' मोस्ट फेवर्ड नेशन्स ' दर्जा काढून घेतला . 
२०२ . हुरियत नेत्यांची सुरक्षा काढून घेतली . 
२०३ . देशविरोधी लिहिणे वा बोलणे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु . 
२०४ . पाकिस्तानात जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय . 
२०५ . दक्षिण कोरियाच्या सेऊल शांती पुरस्कार २०१९ ने सन्मानित .
२०६ . बालकोट  हवाई हल्ल्यात जैश ए महम्मदचे साडेतीनशे दहशतवादी ठार . 
२०७ . रशियाच्या सर्वोच्च्य ' ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टाल   ' पुरस्काराने सन्मानित . 
२०८ . मध्य प्रदेशात बारा तासात ६.६ कोटी झाडे लावली . गिनीस विक्रम   
२०९ . ढोंगी अटकांतून सुटका . साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, पोलीस प्रदीप शर्मा, सैनिक कर्नल दिनेश पठानिय, कर्नल पुरोहित, स्वामी असिमानंद  
२१० . सीमेवर घुसखोरी करणारे ४५० पाकिस्तानी घुसखोर ठार .
२११ . काश्मिरात अशांती पसरविणारे ९५० दहशतवादी ठार .
२१२ . देशात अराजक पसरविणारे ८२५ नक्षलवादी ठार .
२१३ . हिंदू नरसंहारक ३८७ मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या सूचीतून वगळले .
२१९ . संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अध्यक्षस्थानी बसणारे पहिले पंतप्रधान .
२२० . रेल्वे अपघातात घट २०१४ मध्ये ११८ सन २०१९ मध्ये ०
२२१ .  विश्वविक्रमी २४ तासात ४० किमी रस्ता पूर्ण. सातारा जिल्ह्यातील पुसेगांव ते म्हासुर्णे .
२२२ . अभियांत्रिकी शिक्षण आता ८ देशी भाषेत
२२३ . मिझोरमातील ३७,००० रियांग जनजाती शरणार्थीना त्रिपुरात कायम स्वरूपी निवासस्थाने .
२२४. करोना महामारीत विदेशात अडकलेल्या ६ कोटी ७५ लाख भारतीयांना मायदेशी आणले.
२२५ . व्हिसाशिवाय आता या देशात प्रवेश - नेपाळ, कतार, ब्राझील 
२२६ .  वाराणसीत जगातील सर्वांत मोठ्या स्वर्वेद ध्यानमंदिराची उभारणी . 
२२७ . हे सीईओ भारतीय आहेत गुगल , मायक्रोसॉफ्ट , मास्टरकार्ड , पेप्सिको , सॉफ्टबॅंक , अडोबे 
२२८ . चीनने अरुणाचल प्रदेश व संपूर्ण जम्मू आणि काश्मीर भारतीय नकाशात दाखविला . 
२२९ . मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले . 
२३० लोकसभेत ३०३ जागा मिळवत दुसऱ्यांदा पंतप्रधान 
२३१ . पंतप्रधान मालदीवच्या सर्वोच्च्य ' रुल ऑफ निशान इझ्झुद्दीन ' पुरस्काराने सन्मानित . 
२३२ . सनदी अधिकाऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदी नियुक्ती 
२३३ . पहिल्यांदा इस्राईलच्या बाजूने मतदान 
२३४ . भ्रष्ट ३३ अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती 
 २३५. नर्मदा नदीचे पाणी पाईप द्वारा क्षिप्रा नदीत सोडले . 
२३६. ब्रिटिश हेराल्ड मासिकानुसार २०१९ मधील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती 
२३७ . देशी प्रजातींच्या गायीच्या संख्येत वाढ 
२३८ . भारतीय लष्कर जगातील चौथे बलाढ्य सैन्य .
२३९ . बजेट नाही, खाता वही. सादरीकरण पहिल्यांदाच  लाल कपड्यात गुंडाळून व मौली धाग्याने बांधून .  
२४० . गरिबी निर्मूलनात भारत जगात आघाडीवर  १० वर्षात २७ कोटी .
२४१ . पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातच्या सर्वोच्च्य ' द ओर्डर ऑफ झाएद  ' पुरस्काराने सन्मानित .    
२४२ . पंतप्रधान बहारीनच्या सर्वोच्च्य ' द किंग हेमाद  ऑर्डर ऑफ द  रेनासेन्स   ' पुरस्काराने सन्मानित . 
२४३ . भारतीय आतंरराष्ट्रीय कार्ड रूपे १९० देशात पोहोचविले . 
२४४ . या देशात जाण्यासाठी व्हिजा नको ब्राझील 
२४५ . काश्मीरचे ३७० कलम हटविले . 
२४६ . मुस्लिमांची मागास तीन तलाक पद्धती रद्ध . 
२४७ . श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय,हिंदूंच्या बाजूने . 
२४८ . गांधी घराण्याची झेड प्लस सुरक्षा काढून घेतली . 
२४९ .  जगातील अनेक देशांना कोरोनावरील लसींचे मोफत वाटप.
२५० . नागरिकता संशोधन बिल पास केले .
२५१ .  शस्रास्त्रे आता भारतात बनविली जातात .
२५२ . जगातील सर्वोच्च सूर्य बाग कर्नाटक मध्ये स्थापन . 
२५३ . जगातील सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा गुजरातेत निर्माण . 
२५४ . चिनाब नदीवरील रेल्वे पूल जगातील सर्वात उंच पूल ३५० मीटर .
२५५ . करोना या जागतिक महामारी विरुद्ध यशस्वी लढा . 
२५६ . जगातील अनेक देशांना कोरोना वरील औषधाचे वाटप . 
२५७ . लष्करात भारत वंशीय कुत्र्यांचा समावेश . 
२५८. नरेंद्र मोदी पेलेस्टाईन यात्रेवर. इस्राईल जॉर्डन ही शत्रूराष्ट्रे त्यांच्या सुरक्षेसाठी विमाने पेरतात.
२५९ . अमेरिकेचा इराणवर प्रतिबंध . भारताला कच्चे तेल हवे म्हणून सौदी अरब उत्पादन वाढवितो .
२६० . जपान केनडा ऑस्ट्रेलिया द्वारा भारताला दर्जेदार युरेनियमचा सातत्याने पुरवठा .
२६१ . युएईचा भारताला कच्च्या तेलाचा साठा करण्यात सहयोग .
२६२ . चीनच्या विस्तारवादाचा यशस्वी प्रतिकार, जगाला चीनविरोधात लामबंद केले .
२६३ . मोबाईल एप ३२० चीनी वर बंदी .
२६४ . नवे शैक्षणिक धोरण २०२० चा प्रस्ताव
२६५ . अंदाजपत्रकात शिक्षणासाठी ६ % निधी ठेवणार .
२६६ . श्रीराममंदिराचे ५ ऑगस्टला भूमिपूजन श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते .
२६७ . लष्कराकडे ४० दिवस पुरेल इतका आधुनिक शस्त्रसाठा आहे . पूर्वी केवळ ४ दिवस .
२६८ .  यु. अ. अमिरात व पाकिस्तान यांच्यात धोरणात्मक विभाजन केले .
२६९ . नव्या संसद भवनाचे भूमिपूजन श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते .
२७० . अटल बोगदा उद्घाटन , ९ किमी लांब !
२७१ . पाकिस्तानला आर्थिक डबघाईला आणला. दहशतवादावर लगाम .
२७२ . पंतप्रधान अमेरिकेच्या सर्वोच्च्य ' लिजन ऑफ मेरीट ' पुरस्काराने सन्मानित
२७३ . नालंदा विद्यापीठ आपल्या प्राचीन ताकदीत पुन्हा उभे .
२७४ . भारतीय विज्ञान संस्थान ( आईआईएससी )ला विद्यापीठ रेँकिंग २०२२ मध्ये संशोधन विभागात प्रथम स्थान
२७५ . आसाम व अरुणाचल यांना जोडणाऱ्या भारतातीलसर्वात मोठ्या ९. १५ किमी पुलाचे उदघाटन
२७६ . मेड-इन-इंडिया 'कवच' ही जगातील अशाप्रकारची सर्वात स्वस्त संरक्षण प्रणाली विकसित .
२७७ . पंतप्रधान इजिप्तच्या सर्वोच्च्य ' ऑर्डर ऑफ नाईल ' पुरस्काराने सन्मानित.
२७८ . संयुक्त राष्ट्र सैन्य पर्यवेक्षक समूहाला हाकलून लावले.
२७९ . जगातील सर्वोत्तम अशा भव्य भारत मंडपम ची उभारणी .
२८० . यशस्वी चंद्रयान ३ मोहीम .
२८१ . सूर्ययान आदित्य १ चे यशस्वी प्रक्षेपण .
२८२ . जी २० या जागतिक बैठकीचे यशस्वी आयोजन .
२८३. भारत मध्यपूर्व युरोप आर्थिक महामार्ग प्रस्ताव .
२८४. विदेशात पळालेले कुख्यात आतंकवादी अज्ञात व्यक्तीकडून संपविले .
२८५. सुरत मध्ये जगातील सर्वांत मोठे व्यापारी संकुल उभारले .
२८६ . ३ नवे कायदे भारतीय न्याय संहिता,




१  पर्यटनात भारत जगात ६५ क्रमांकावरून ३४ वा . 
२  श्रीमंत देशांच्या यादीत भारत ६ व्या  स्थानी. राष्ट्रीय संपत्ती ८२३० अब्ज रुपये
 ३  जगात सर्वात जास्त विकास दर ७ . ७ टक्के चीन ६ . ८ 
४  महागाई दर निम्नतम स्तरावर ३. ६
५  वर्ष २०१३ एक डॉलर ६८.८५ रुपये असा विक्रमी. आता ६४.१५ रुपये 
६  डॉलरच्या तुलनेत रुपयात घट नेहरू ३७६% मनमोहन ३८%  मोदी १७ % वाजपेयी ५%
७  विदेशी मुद्रा भंडार २७५ वरून ६४२ अब्ज डॉलर . 
८  रिजर्व बॅंक सोन्याचा साठा ३१२ वरून  ५८२ टन . 
९  उद्योगप्रेमी देशात २०१४ मध्ये १४२ क्रमांक.  आज २०१८ मध्ये ७७ 
१०  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नुसार भारताची दरडोई जीडीपी ६६९० वरून ७१७० डॉलर.  ४,३४,८५० वरून ४,६६,०५० रुपये झालीय .
११  भ्रष्टाचार मुक्त देशात भारत पुढे जातोय . २०१३ मध्ये ३६ गुणांसह  ९४ क्रमांक . २०२१ मध्ये  ७७ क्रमांक .
१२  भारतीय दरडोई उत्पन्नात मोदी कार्यकाळात ४५ % वाढ .
१३  डिजिटल पेमेंट मुळे सरकारी मंत्रालयांच्या ४३० योजनांची मदत लाभार्थ्यांना ३ लाख ६० हजार कोटी लोकांना थेट पोहोचते . 
१४  सौर वीज उत्पादन २०१४ ला २६३५.  आज १२७८९ मेगावॅट.  ८ पट वाढ
१५  ऑक्टॉबर २०१७ मध्ये विक्रमी १कोटी ४ लाख प्रवाशांचा विमानप्रवास. 
 १६  करदात्यांच्या संख्येत ५६ लाख लोकांची वाढ . एकूण संख्या १२,००,००,००० . एकूण वसुली १,००,००,००,००० रुपये . 
१७  प्राचीन मुर्त्या भारतात परत  आणल्या. मनमोहन पर्यंत १३.  मोदींनी २५१ मुर्त्या आणल्या . 
१८  विदेशातून काळा पैसा भारतात आणला ७१,००० कोटी रुपये 
१९  भारतावरील विदेशी कर्ज ३७० अब्ज रुपयांनी कमी झाले . 
२०  पेट्रोलसाठीचे २००९ ते २०१४ पर्यन्तचे १ लाख ३० हजार कोटी रुपये फेडले. 
२१  विदेशी बेन्केतील निनावी २०,००० कोटी रुपये आणले . 
२२  करोना लसीकरण एका दिवसात जगात विक्रमी २,००,२३,०००
२३  मुंबई शेअर बाजार विक्रमी ६१०००  
२४  पेट्रोलची किंमत १०२ डिझेल ८९ रुपये 
२५  भारतीय स्टोक मार्केट जगात ६ वे ३. ४१ ट्रिलियन डॉलर . 
२६ . भारतीय निर्यात ४. ७० लाख कोटी रुपये 
२७. नळ जोडण्या ५ कोटी 
२८ . पक्की घरे निर्माण ७४ लाख 
२९ . भारतीय जी. डी. पी. २३० लाख कोटी रुपये 
३० . भारतीय संरक्षण उपकरणे निर्यात २१०८३ कोटी रुपये .
३१. मेट्रो २०१४ शहरे ५ , आता २०२२ शहरे  १८ 
३२  या देशांशी व्यापार रुपयांमध्ये - ईरान, रशिया, जपान, संयुक्त अरब  अमिरात . 
३३. राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण प्रतिदिन २२ वरून आता २९  किमी. 
३४ . मासिक जी एस टी संकलन  २,१०,००० लाख कोटी . 
३५ . थेट विदेशी निवेश २०१४ मध्ये ३५ वरुन २०२० मध्ये ८२ बिलियन डॉलर्स
३६ . जगात भारतीय पारपत्राचा क्रमांक ८० वा .
३७ . विद्युतीकरणात ७३ क्रमांकावरून २६ वा क्रमांक . वीज निर्मितीत ३ ऱ्या क्रमांकावर. 
३८ . अर्थव्यवस्थेत भारत ६ व्या  क्रमांकावर पोहोचला . 
३९ . ऑटो मार्केटमध्ये भारत ४ थ्या  क्रमांकावर . 
४० .  कापड उत्पादनात इटलीला मागे टाकून, क्रमांक २ वर . 
४१ . भ्रमणध्वनी उत्पादनात २ रा क्रमांक 
४२ . रेल्वे विद्युतीकरण २०२३ पर्यंत  २१४१३ किमी आता २०२३ मध्ये ५८४२४ किमी 
४३ . स्टार्टअप २०१६ मध्ये ४४२ आता २०२३ मध्ये ९९३७१ 
४४ . मेट्रो रेल्वे २०१४ मध्ये  ५ शहरात २२९ किमी २०२३ मध्ये २० शहरात ८६० किमी 
४५ . ब्रोडबेंड सेवा २०१४ मध्ये ६ कोटी आता २०२३ मध्ये ८३ कोटी 
४६ . पोलाद उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानी . 
४७ . नारळ उत्पादनात जगात ३ ऱ्या स्थानी .
४८ . विमानतळ १४८  पूर्वी २०१४ मध्ये ७४ होते . 
४९ . वैद्यकीय महाविद्यालये  ६६०  पूर्वी २०१४ मध्ये ३८७  होती .
५० . खादी विक्री ६६९२४४  कोटी , पूर्वी २०१४ मध्ये २१४८२२   होती .
५१ . अनिवासी भारतीयांनी भारतात पाठविलेली रक्कम १०० अब्ज रुपये . 
५२ . यु पी आय ट्रांझिक्शन  


मंगळवार, २२ मार्च, २०११

१ . सादोळशे शिमगोत्सव

गोमंतकातील प्रमुख सणापैकी शिमगोत्सव हा एक महत्वाचा सण. काणकोण महालात हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.
श्रीमोहिनी देवीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या  सादोळशे  गावाचा हा प्रमुख उत्सव .
फाल्गुन शुक्ल नवमीला देवळासमोरील मांडावर गावकरी एकत्र जमतात .
मांडावर नारळ ठेऊन देवाची प्रार्थना करतात.  आणि मेळ नाचायला सुरुवात करतात.
पाच दिवस घरासमोरील अंगणात घुमटाच्या तालावर धुंद होऊन नाचणारे मेळ हे या उत्सवाचे वेगळेपण .
दररोज रात्री देवालयाच्या सभामंडपात हरिदास ( गणपती शारदा ) व नंतर नाटक 
चतुर्दशीच्या दुपारी समराधना. रात्री सुवारीवादन . घुमट व सामेळाच्या तालावर धुंद होऊन नाचायचे .
' शेंवते झाडाच्यो लांब ताळयो , लांब ताळयो शेवंते  फुल्यो कळयो ' 
पौर्णिमेच्या रात्री होलिकादहन व मांड मोडणी . त्यानंतर कलावंतांचो नाच . आणि हुदा ( दिवटी नृत्य ) 
असा हा शिमगोत्सव .  मुलींना माहेरी बोलावणारा . गावच्या लोकांना एकत्र आणणारा . पांच दिवस धुन्द करणारा. आठवणीत आठवणीत राहणारा.